वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईतील टेक्स्टाईल आयुक्तांचे कार्यालय दिल्लीला हलवणार! मुंबई,२१ मार्च  /प्रतिनिधी :- मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा कुठलाही निर्णय

Read more

गौण खनिज धोरण आणि वाळू धोरण लवकरच जाहीर करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई,२० मार्च  /प्रतिनिधी :-राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरिता लवकरच गौण खनिज धोरण आणि वाळू धोरण जाहीर

Read more

श्री.साईबाबा संस्थानच्या 598 कंत्राटी कामगारांना कायम करा -विधानसभेत आमदार प्रशांत बंब यांनी उठविला आवाज

औरंगाबाद,२७ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- श्री.साईबाबा संस्थानच्या 598 कंत्राटी कामगारांना श्री. साईबाबा संस्थानच्या अस्थापनेवर कायम करुन त्यांना पुर्वलक्षी प्रभावाने वेतनातील फरक देण्यात यावा

Read more

नामांतराचे ३ ठराव मंजूर:औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर करण्याचा ठराव सभागृहात

उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि. बा. पाटील  असे करण्याचा ठराव सभागृहात मंजूर  मुंबई : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर,

Read more

राज्यात ७५ हजार पदांची भरती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई ,२५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

Read more

भुकेने मरणारे लोक हे चिंतेची बाब:केंद्राने आत्मपरीक्षण करण्याची गरज-विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला अप्रत्यक्ष टोला

मुंबई ,२५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आपण हर घर तिरंगा मोहीम हाती घेतली. मात्र ही मोहीम हाती घेताना आपल्या देशात

Read more

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नैसर्गिक आपत्तीतील तातडीच्या मदतीत तिपटीने वाढ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई ,२५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-नैसर्गिक आपत्तीत तातडीची मदत म्हणून नुकसानग्रस्त कुटुंबांना पाच

Read more

विधानभवन परिसरात कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांसाठी समिती गठित

मुंबई ,२५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशन काळात विधानभवन परिसरात कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांसाठी समिती गठित करण्यात आली असल्याची घोषणा

Read more

महाराष्ट्राला सर्वच आघाड्यांवर प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प करुया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विधानसभेत अभिनंदनाचा प्रस्ताव मुंबई ,२५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण सर्व भेद बाजूला ठेवून एकत्र

Read more

देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान काल, आज आणि उद्याही राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विधानपरिषदेत चर्चा मुंबई ,२५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- देशाच्या विकासात महाराष्ट्राने कायम योगदान दिले आहे.  महाराष्ट्राचे  काल, आज असलेले योगदान हे उद्याही कायम राहील, असे

Read more