अक्षय भालेराव या युवकाची हत्या सामाजिक समतेच्या विचारांचा पराभव – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

बोंढार हवेलीतील अक्षयच्या कुटुंबियांचे मंत्री श्री. आठवले यांच्याकडून सांत्वन ; दिला शासकीय मदतीचा धनादेश महापुरुषांचा सामाजिक समतेचा वारसा जपण्याची गरज

Read more

नांदेड विमानतळाच्या सुविधा कार्यान्वित करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा

नांदेड , ८ जून / प्रतिनिधी :-  नांदेड येथील विमानतळाच्या सेवा-सुविधांबाबत मागील अनेक महिन्यांपासून सर्व स्तरातून तक्रारी येत आहेत. लातूर, हिंगोली,

Read more

श्री रेणुका देवीचे दर्शन अबाल वृद्ध, दिव्यांगांसाठी सुकर होईल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

श्रीक्षेत्र माहूरगड येथील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी लिफ्टसह स्कायवॉक बांधकामाचे भूमिपूजन; माझ्या आई-वडिलांची इच्छा पूर्णत्वास येत असल्याचा आनंद – मंत्री

Read more

महाराष्ट्रात बीआरएसच्या विस्तारासाठी केसीआर ४५ हजार गावात मोहीम राबवणार

नांदेड ,१९ मे / प्रतिनिधी :-तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव आपल्या पक्षाचे जाळे वाढवण्यात मग्न आहेत. याच क्रमाने त्यांनी

Read more

बी.आर.एस पार्टीच्या १००० कार्यकर्त्यांना नांदेड येथे प्रचाराचे प्रशिक्षण 

नांदेड , १८मे / प्रतिनिधी :-येत्या १८ आणि १९मे रोजी दोन दिवस अनंता लॉन्स, गुरुजी चौक पूर्णा रोड नांदेड येथे भारत राष्ट्र पक्षाचे(

Read more

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गिरीष महाजन

नांदेड ,​१ मे ​/ प्रतिनिधी :- निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी आघात सहन करावे लागत आहेत. यातून शेतकरी बांधवांना कसे सावरता येईल

Read more

सर्वसामान्यांच्या आरोग्य सुविधेसाठी प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय व नर्सिंग कॉलेजचा विचार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हृदयरोग रूग्णांसाठी अतिदक्षता कक्षाचा शुभारंभ नांदेड ,​१ मे ​/ प्रतिनिधी :- राज्यातील कोणताही व्यक्ती उपचारापासून वंचित राहू

Read more

खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हिताचा होण्याच्या दृष्टीने पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक –  पालकमंत्री गिरीष महाजन

नांदेड ,१ मे ​/ प्रतिनिधी :- जागतिक हवामानातील बदल व त्यांचे होणारे दुष्परिणाम आपण सारेच अनुभवत आहोत. सद्यस्थितीत धरणात उपलब्ध असलेला

Read more

लोकसहभागातूनच मन्याड नदीला पुनर्जीवित करणे शक्य – जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा

देगलूर तालुक्यातील शहापूर येथेजल ग्रामसभेने जलसाक्षरतेचा रचला अनोखा पाया    नांदेड,२५  एप्रिल / प्रतिनिधी :- ज्या गावकुशीतून नदी खळखळून वाहत असते तिच्या

Read more

फुले आंबेडकरांचे विश्वात्मक मानवतेचे मूल्य स्वीकारण्याची गरज- ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस

‘स्वारातीम’ विद्यापीठात फुले-आंबेडकर जयंती उत्सवास प्रारंभ नांदेड ,१२ एप्रिल/ प्रतिनिधी :- जातीयवादामुळे आपली सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मता दुभंगली आहे. जात ही मानसिकता आहे.

Read more