निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ,२७ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. या प्रकल्पासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता दिली

Read more

रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,१९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि दुष्काळी भागासाठी असलेल्या बळीराजा जलसंजीवनी या केंद्र अर्थसहाय्यीत योजनांबरोबर राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती द्यावी.

Read more

जलशक्ती अभियानाच्या विविध कामांची समितीने केली पाहणी

औरंगाबाद,१३ जुलै /प्रतिनिधी :- जलशक्ती अभियान : कॅच द रेन 2022 या कालबद्ध मोहिमेंतर्गत जिल्ह्यात होत असलेल्या ‍विविध कामांची केंद्र शासनाचे या अभियानाचे नोडल अधिकारी मोहम्मद

Read more

‘अमृत सरोवर’ या योजनेच्या माध्यमातूनअकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जलसमृद्धी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अकोला,२८ मे /प्रतिनिधी :- ‘अमृत सरोवर’ या योजनेच्या माध्यमातून देशात 75 हजार तलाव, जलाशयांची निर्मिती होऊन जलसंधारणाचे काम हाती घेण्यात आले

Read more

घनसावंगीमधील प्रलंबित जलसिंचन प्रकल्पांना गती द्या – जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई,२८ एप्रिल  /प्रतिनिधी :-जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील प्रलंबित जलसिंचन प्रकल्पांना गती द्यावी, अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज येथे

Read more

जागतिक बँकेच्या माध्यमातून पालखेड डावा कालव्याच्या नूतनीकरणास १८५ कोटी रुपये मंजूर – पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक,५ एप्रिल  /प्रतिनिधी :-  जागतिक बँकेच्या सिंम्प (SIMP) या कार्यक्रमांतर्गत राज्यातील दोन प्रकल्पांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील

Read more

उत्कृष्ट गैरसरकारी संस्थेच्या श्रेणीत औरंगाबाद येथील ग्रामविकास संस्थेला राष्ट्रीय जल पुरस्कार

महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान नवी दिल्ली,२९मार्च /प्रतिनिधी :- जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सुर्डी ग्रामपंचायत सोलापूर, दापोली

Read more

कृष्णा-मराठवाडा प्रकल्पासाठी उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी उपलब्ध करण्याबाबत अभ्यास सुरू – जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई,२४ मार्च  /प्रतिनिधी :- कृष्णा – मराठवाडा प्रकल्पासाठी आवश्यक २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी

Read more

जलसंपदाचे १०४ प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचा मानस – मंत्री जयंत पाटील

मुंबई,२२ मार्च  /प्रतिनिधी :-जलसंपदा विभागामार्फत पुढील दोन वर्षात 104 प्रकल्प पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असून यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे,

Read more

टेंभापूरी प्रकल्पाचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी लवकरच बैठक घेणार

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची विधान परिषदेत माहिती लक्षवेधीव्दारे आ.सतीश चव्हाण यांनी वेधले सभागृहाचे लक्ष औरंगाबाद,२१ मार्च  /प्रतिनिधी :- गंगापूर तालुक्यातील टेंभापूरी

Read more