शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव

मुंबई,११ जून  /प्रतिनिधी :-  मागील दोन वर्षातील कोविड 19 च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये

Read more

जिल्हा वार्षिक योजनेतून किमान पाच टक्के निधी देण्यास मान्यता मिळाल्याने ग्रामीण भागातील शाळांमध्ये अधिक सुविधा देणे शक्य होईल – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई,२० एप्रिल  /प्रतिनिधी :- राज्यातील शालेय शिक्षणाच्या सर्वांगीण विकासाकरीता नियोजन विभागाकडून जिल्हा नियोजन समितीस उपलब्ध होणाऱ्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून

Read more

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

मुंबई,२१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय

Read more

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी

विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन मुंबई,४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-   कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा

Read more

येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करण्यास परवानगी,औरंगाबाद शहरात मात्र शाळा बंदच

कोविड संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे निर्देश मुंबई ,२० जानेवारी / प्रतिनिधी :- राज्यातील पूर्व

Read more

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

टीईटी परीक्षेतील अनियमितता प्रकरणी चौकशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित मुंबई,२० डिसेंबर/प्रतिनिधी:-  महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य

Read more

अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; प्रवेश फेरी मधील प्रवेशासाठी मुदतवाढ

मुंबई,१८ऑक्टोबर /प्रतिनिधी :- राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका या पाच महानगर क्षेत्रांत राबविण्यात येत

Read more

अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी सज्जता मुंबई, दि.१४: अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात

Read more

राज्यात अतिवृष्टीमुळे साडेचारशे शाळांचे नुकसान

मुंबई, २८जुलै /प्रतिनिधी  :-राज्यातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, रायगड, ठाणे, पालघर, पुणे अशा नऊ जिल्ह्यातील एकूण 456 शाळा या

Read more

दहावीचा निकाल १६ जुलै शुक्रवार रोजी ऑनलाईन जाहीर होणार – शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई,१५जुलै / प्रतिनिधी:- राज्यातील दहावीचा निकाल उद्या शुक्रवार दि. 16 जुलै रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती

Read more