वेद वाचता आला नाही तरी चालेल पण दुसऱ्याच्या वेदना वाचता आल्या पाहिजे – भागवताचार्य देवी वैभवी
वैजापूर येथील क्रांती नवरात्र महोत्सवाला उत्साहात प्रारंभ वैजापूर,२८ सप्टेंबर /प्रतिनिधी :-समाजातील नागरिकांना वेद वाचता आला नाही तरी चालेल परंतु समाजातील दीन ,दुबळे,गोर,गरीब यांच्यावेदना
Read more