वेद वाचता आला नाही तरी चालेल पण दुसऱ्याच्या वेदना वाचता आल्या पाहिजे – भागवताचार्य देवी वैभवी

वैजापूर येथील क्रांती नवरात्र महोत्सवाला उत्साहात प्रारंभ वैजापूर,२८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-समाजातील नागरिकांना वेद वाचता आला नाही तरी चालेल परंतु समाजातील दीन ,दुबळे,गोर,गरीब यांच्यावेदना

Read more