औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा-आ.सतीश चव्हाण यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

औरंगाबाद,३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप पिकांना परतीच्या पावसाचा चांगलाच फटका बसला असून जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Read more