मतदार संघ कधीच कोणाची जहागीरदारी नसते-विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची कृषिमंत्री सत्तार यांच्यावर टीका

छत्रपती संभाजीनगर,२३ जून / प्रतिनिधी :- मतदार संघ कधीही कोणाची जहागीरदारी नसते,त्यामुळे सिल्लोडचे आपण सुलतान आहोत अशा अहंकारात कोणी कधीही वागू नये

Read more