अब्दुल सत्तारांना फडणवीसांनी झापले

मुंबई : प्रसिद्धीसाठी परस्पर नवनव्या घोषणा करणाऱ्या मंत्र्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिली आहे. यावेळी मनात येईल त्या घोषणा करत

Read more

वैजापूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतून भरपाई द्या – कृषी मंत्र्यांचे आदेश

आमदार रमेश  बोरनारे यांचा पाठपुरावा वैजापूर,​९​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये खरिप पिके

Read more

एक दिवस बळीराजासाठी

आपल्या देशात सुमारे 60 ते 65 टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. भारत देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. ग्रामीण

Read more

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे कृषी मंत्र्यांकडून सांत्वन

अमरावती,१ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- मेळघाटातील लाकटू या गावात एका युवक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच कृषी मंत्र्यांनी तत्काळ धाव घेऊन या शेतकरी कुटुंबाची भेट

Read more

जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

जालना,१५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीकरिता तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Read more

शेतकऱ्यांना सक्षम करण्याबरोबरच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी धोरणात बदलासाठी प्रयत्न करणार- कृषी मंत्री अब्दुल सत्तार

शेतपिकांच्या नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत “एक दिवस शेतकऱ्यांसोबत” हा उपक्रम संपूर्ण राज्यभर

Read more