देशातील सुमारे 80 जिल्ह्यांतील सुमारे सव्वा लाख गावांमध्ये प्रत्येक घरापर्यंत पाणी-पंतप्रधान मोदी

पंतप्रधानांनी जल जीवन मिशन अॅप आणि राष्ट्रीय जल जीवन कोषचे केले लोकार्पण पंतप्रधान मोदी यांनी जल जीवन अभियानासंदर्भात ग्रामपंचायत आणि

Read more

औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत केंद्राकडून अमृत दोन साठी निधी मिळवून देणार : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

औरंगाबाद,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद शहराची तहान  भागविणाऱ्या  नवीन पाणीपुरवठा योजनेच्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्राकडे प्रस्ताव दाखल केल्यास केंद्राकडून

Read more

घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई,२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जल जीवन मिशन अंतर्गत वर्ष २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात १ कोटी ४२ लाख ३६ हजार  नळजोडण्या

Read more

पैठण तालुक्यातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

·         बालानगर येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन ·         आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण औरंगाबाद,२७ ऑगस्ट /प्रतिनिधी :- मराठवाडा वॉटर ग्रीड पाणी पुरवठा योजनेमुळे पैठण तालुक्यातील  नागरिकांना

Read more

पथदिव्यांसह पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या पूर्ववत करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

वीज बिलांच्या रिकन्सिलेशनसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करुन १५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई,२०जुलै /प्रतिनिधी :- राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे

Read more

राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाण्यासाठी १३ हजार कोटींची तरतूद – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, १९जुलै /प्रतिनिधी :- जलजीवन मिशनच्या माध्यमातून २०२४ पर्यंत राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यासाठी

Read more

पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

पैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास

Read more

औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांनी नळजोडण्यांचे उद्दिष्ट कालमर्यादेत पूर्ण करावे – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मराठवाड्यातील पाणीपुरवठा योजनांचा घेतला आढावा मुंबई, दि. 23 : जल जीवन मिशन अंतर्गत औरंगाबाद विभागातील प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट ठरवून दिले आहे.

Read more

औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने पूर्ण करा – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील

मुंबई,१७ जून /प्रतिनिधी :- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामास गती द्यावी असे

Read more

जलजीवन मिशन अंतर्गत केंद्राने महाराष्ट्राला 7,064 कोटी रुपयांचे दिले अनुदान

ग्रामीण भागात नळाद्वारे पाणीपुरवठा योजनेला मोठे पाठबळ नवी दिल्‍ली, 10 जून 2021 प्रत्येक भारतीयाला नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्याचे पंतप्रधान श्री

Read more