३१४ कोटी रुपयांच्या एकूण २५५ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या प्रस्तावांना मंजुरी

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जादा दरडोई खर्चाच्या योजनांना उच्चाधिकार समितीची मान्यता मुंबई ,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :-केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत विहित निकषापेक्षा

Read more

औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम प्रत्यक्ष भेट देऊन पाहणार; काम गतीने पण दर्जेदार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

औरंगाबाद ,१७ जून /प्रतिनिधी :-औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने करतांना कोणत्याही अडचणी येणार नाही याची दक्षता घ्या आणि कामाचा सर्वोत्कृष्ट

Read more

भारताने ‘वेलनेस’ क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 16 : आज ‘वेलनेस’ अर्थात निरामय जीवन हा मोठा जागतिक उद्योग झाला आहे. ‘वेलनेस’ म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य

Read more

राज्यात ४४२ टॅंकर्सने पाणीपुरवठा

मुंबई,६ जून  /प्रतिनिधी :- राज्यात ३० मे २०२२ च्या स्थितीप्रमाणे ५१५ गावे आणि ११८० वाड्यांना ४४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. यामध्ये

Read more

बीड जिल्ह्यातील १०७८ गावांमधील पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करा – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यातील जलजीवन मिशनमधील कामांच्या आढाव्यासाठी मंत्रालयात बैठक नव्याने 101 गावांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा योजना राबविण्यात

Read more

राज्यातील धरणांमध्ये ३७ टक्के जलसाठा शिल्लक; ४०१ टँकर्सद्वारे टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा सुरु

मुंबई, २६ मे /प्रतिनिधी :- राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पात 25 मे अखेर 36.68 टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून

Read more

वैजापूर- गंगापूर वॉटर ग्रीड योजनेसाठी 1075 कोटींचा निधी मंजूर; आ.बोरणारे यांच्या प्रयत्नाला यश

वैजापुर – गंगापुर मतदार संघाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारकडून आता कायमचा मार्गी लागणार वैजापूर ,१८ मे /प्रतिनिधी ;-वैजापूर-

Read more

औरंगाबादकरांची पाणीपट्टी चार हजार रुपयांवरून दोन हजारांवर

पाण्याच्या सद्यपरिस्थितीनुसार नागरिकांना पाणी पट्टीमध्ये दिलासा ! – पालकमंत्री सुभाष देसाई पाण्याच्या नियोजनासाठी समन्वय समिती शहराला होणार 15 द.ल.लि अतिरिक्त

Read more

औरंगाबाद शहरातील पाणी पुरवठ्यातील अडथळे दूर

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश औरंगाबाद ,९ मे /प्रतिनिधी :- औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्यात आली आहेत.

Read more

प्रत्येक घरी नळाने पाणी योजनेचे काम वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई ,१२ एप्रिल /प्रतिनिधी :- पाणी हे जीवन आहे, प्रत्येक घरी नळाने पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला प्राधान्य देऊन येत्या दोन वर्षात अधिक

Read more