सरकारने महाराष्ट्राला फक्त सुडाचे राजकारण दिले-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील

नागपूर,१७ एप्रिल  / प्रतिनिधी :-विदर्भाच्या शेतकऱ्यांची ही वज्रभूठ आहे. ही वज्रमूठ या सरकारला विचारते की मागच्या दहा महिन्यात तुम्ही काय दिवे लावलेत?

Read more