राजकीय क्षेत्रातील मंडळींनी साहित्य क्षेत्रात आले पाहिजे-लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे विचार

सानेगुरूजी साहित्य नगरी,अमळनेर जि. जळगाव,२ फेब्रुवारी/ प्रतिनिधी :-राजकीय मंडळींना साहित्याचा अजिबात गंध नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. राजकारणात राहून साहित्य

Read more