महाराष्ट्रात निर्बंध १५ एप्रिलपर्यंत राहणार,संध्याकाळी 8 नंतर सार्वजनिक ठिकाणे बंद

मुंबई, दि. २७ :- राज्यामध्ये कोरोनाचा उद्रेक होत असल्याने लागू निर्बंध मर्यादा १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला

Read more