शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास – बेरोजगारांना रोजगार देण्यास सरकार अपयशी:विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका
मुंबई,२४ जुलै /प्रतिनिधी :- फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यास, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास, बेरोजगारांना रोजगार देण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याची
Read more