आश्वासनांची आतषबाजी करून शेतकऱ्याची फसवणूक खोटारड्या ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्याची दिवाळी काळी!-भाजपाचे आ.हरिभाऊ बागडे यांचा आरोप

औरंगाबाद, २३ऑक्टोबर /प्रतिनिधी :- ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारोशेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळी

Read more