मणिपूर घटनेवर बोलण्यासाठी पाच मिनिटंसुद्धा दिली नसल्याचा आरोप करत विरोधकांचा सभात्याग

मुंबई,२१ जुलै /प्रतिनिधी :- महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. आज दिवसभरात विधीमंडळात विविध विषयांवर चर्चा होणं अपेक्षित आहे.

Read more