शेतकऱ्यांना धत्तुरा: कार्पोरेट कंपन्यांना मलिदा म्हणजेच मोदी सरकारचे बजेट -कॉम्रेड राजन क्षीरसागर

परभणी,१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे शेवटचा अर्थसंकल्प अत्यंत फसवा, धूळफेक करणारा आणि सट्टेबाजार व कार्पोरेट कंपन्यांच्या हितसंबंधाची

Read more