बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या वाढवाव्या-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

वाढीव उपचार सुविधांसह यंत्रणांनी सज्ज रहावे लसीकरण मोहीमेच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाठपुरवा करावा औरंगाबाद दि, 15 :-जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोना

Read more

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पुर्ण क्षमतेने सुरू ठेवाव्यात-सुभाष देसाई

यंत्रणा, नागरिकांनी सतर्कता आणि खबरदारी कायम ठेवावी औरंगाबाद, दिनांक 11 – जिल्ह्यात कोविड संसर्ग आटोक्यात ठेवण्याच्या प्रयत्नांना यश मिळत आहे

Read more

शेतकऱ्यास आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत 15 प्रकरणे पात्र, 02 अपात्र औरंगाबाद, दि.23 : शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करणार

Read more

निवडणूक प्रकिया सुरळीतपणे पार पाडावी – निवडणूक निरीक्षक वेणूगोपाल रेड्डी

औरंगाबाद, दि.17 :- औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने मराठवाडा विभागाचे निवडणूक निरीक्षक तथा राज्याच्या

Read more

रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक उपचार, सुविधांयुक्त खाटा असणे बंधनकारक – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

•महिला, बाल रुग्णालयसह घाटीतील पदभरतीबाबत लवकरच कार्यवाही करणार • कोरोनातून बरे झाल्यानंतर घ्यावयाच्या खबरदारीबाबत जनजागृती करावी औरंगाबाद,दि.15 :रुग्णालयांनी ऑक्सीजन, व्हेंटीलेटर

Read more

कोरोनाला हरवण्यासाठी नियमबध्द जीवनशैली स्विकारावी -सुनील चव्हाण

‘मन में है विश्वास’ उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात औरंगाबाद, दि.१३ :-जिल्हयाला कोरोनामुक्त करण्याचे उद्दिष्ट यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी धीराने,धैर्याने आपली

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.38%

पर्याप्त प्रमाणात उपचार सुविधा उपलब्ध-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण औरंगाबाद, दि.12 :- जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मास्क वापराबाबत अधिक जनजागृती करण्यात

Read more

टंचाई काळात पाण्याची कमतरता पडू देऊ नका – पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद,दि.09 : जिल्ह्यात सध्या मुबलक प्रमाणात पाणी साठा झालेला आहे. सर्व पाणी साठे, प्रकल्प सरासरी 98% भरलेली आहेत. टंचाई काळात

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सामूहिक प्रतिज्ञेचे वाचन

औरंगाबाद, दि.28  :- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानातील प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन केले. यावेळी 

Read more

कोरोना उपचार सुविधासह औषधसाठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद, दि.21:- जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे समाधानकारक असून ते 76.1 टक्के इतके आहे. रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक औषधे,

Read more