जलयुक्त शिवार योजनेसह जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबविणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,१० मार्च  /प्रतिनिधी :- राज्य शासन सर्व घटकांच्या विकासासाठी सकारात्मक असून वातावरणातील बदलांमुळे अल निनोचा प्रभाव येणाऱ्या वर्षात जाणवू शकतो.

Read more