छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य सर्वांसाठी प्रेरणादायक- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,१९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण कार्यात समाजातील सर्व जाती- धर्मातील लोकांना सोबत घेवून कार्य केले.

Read more