अर्थसंकल्प म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात;घोषणांच्या अवकाळी पावसाने जनतेच्या आशा-आकांक्षा वाहून गेल्या – अजितदादा पवार

मुंबई,१३ मार्च  /प्रतिनिधी :-अर्थसंकल्पातून राज्यातील कोणत्याच घटकाला फारसं काही मिळणार नाही. केवळ घोषणांचा अवकाळी पाऊस पाडण्याचं काम अर्थसंकल्पातून झालं आहे,

Read more