पालकमंत्र्यांची व्यापारी बांधवांशी चर्चा; सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती,,१६ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- अमरावती शहरात शांतता निर्माण झाली असून, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 2 ते 4 वाजेदरम्यान खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read more