कोरोना काळात जनतेने बाळगलेला संहिष्णूता व एकात्मता हा खऱ्या अर्थाने लोकशाही मुल्यांचा गौरव – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड,दि. 26 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन आपण साजरा करीत असतांना मागील 71 वर्षांच्या संचितापेक्षा गत एक

Read more

औरंगाबाद जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होणार -पालकमंत्री सुभाष देसाई

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कमांड अँड कंट्रोल केंद्रामुळे गुन्हेगारीला आळा बसणार जिल्ह्याचा मानवविकास निर्देशांक सातत्याने वाढविणार बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी

Read more

बीड जिल्हा वार्षिक योजनेतून 394 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर

बीड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते  बीड, दि. २६ जानेवारी:-  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त बीड

Read more

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 3 लाख 51 हजार शेतकऱ्यांना 225 कोटीचा निधी वितरित-पालकमंत्री अमित देशमुख

नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी कृषी पंप वीज धोरणानुसार प्रथम वर्षी सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रक्कम भरल्यास वीज  

Read more

कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जालना, दि. 26 :- देशातील वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमातुन कोरोनावरील लस निर्माण करण्यास यश मिळाले आहे. भारतामध्ये तयार करण्यात आलेली स्वदेशी

Read more

आरोग्याच्या सेवासुविधा वाढविण्यावर भर देवू – पालकमंत्री नवाब मलिक

परभणी, दि.26 :- आजवर विकासाच्या संकल्पनेत जेवढे प्राधान्य आरोग्य सेवा सुविधाला दिल्या गेले त्यात अधिकची भर आणि दक्षता घेण्याची गरत

Read more

शेतीच्या योजनांना प्राधान्य देत जिल्हयाची उस्मानाबाद शाश्वत विकासाकडे वाटचाल: शंकरराव गडाख

उस्मानाबाद,दि.26:शेती आणि शेतकरी  हा आपला प्राधान्यक्रम असला पाहिजे. याच हेतूनं महाराष्ट्र शासन काम करीत आहे. तोच आदर्श समोर ठेवून आपल्या

Read more

कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने राज्यात वेगळा पॅटर्न निर्माण केला– पालकमंत्री वर्षा गायकवाड

हिंगोली, दि.26 : कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने राज्यात एक

Read more