सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधितांना घरीच विलगीकरण करणार – जिल्हाधिकारी उदय चौधरी

औरंगाबाद, दि.3(जिमाका) – नागपूर, अमरावती, पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर औरंगाबाद जिल्ह्यातही ज्या कोरोनाबाधित रुग्णांची मोठी घरे किंवा स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे,

Read more

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख १९ हजार गुन्हे दाखल; ३२ हजार व्यक्तींना अटक

मुंबई दि. २ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख १९ हजार गुन्हे दाखल झाले

Read more

धीस इज वन ऑफ द बेस्ट क्वारंटाईन सेंटर ऑफ महाराष्ट्र अलगीकरण केंद्रातील 62 वर्षीय सदगृहस्थांनी व्यक्त केल्या भावना

जालना: शहरातील एसआरपीएफ जवानांसाठी उभारण्यात आलेल्या नवीन निवासस्थानाच्या ईमारतीमध्ये असलेल्या अलगीकरण केंद्रामध्ये असलेले 62 वर्षाचे सदगृहस्थ म्हणतात, मी या अलगीकरण

Read more

कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ५६ हजार गुन्हे दाखल; २९ हजार व्यक्तींना अटक

मुंबई, दि. ९ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ५६ हजार ९८४ गुन्हे दाखल

Read more

राज्यात ८६ हजार ५७५ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी गेले

राज्यात ७० हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि.२८: राज्यात आज कोरोनाच्या ५४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात

Read more

१ लाख ३७ हजार गुन्हे दाखल; विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी ३६ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई, दि. २८ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३७ हजार गुन्हे दाखल झाले आहेत.

Read more

एक लाख ३६ हजार गुन्हे दाखल; ९ कोटी १८ लाखांचा दंड – गृहमंत्री

मुंबई दि. २७ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३६ हजार २६८ गुन्हे दाखल

Read more

राज्यात २४८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद,कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१ टक्के

मुंबई, दि.२३: कोरोनाच्या ३२१४ नवीन रुग्णांचे आज निदान झाले असून सध्या राज्यात  ६२ हजार ८३३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.

Read more

राज्यात ६ लाखांहून अधिक लोक ‘होम क्वारंटाईन’,६२ करोना बाधितांच्या मृत्यूची नोंद

६१ हजार ७९३ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि.२२ : कोरोनाच्या ३७२१ नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून

Read more

६ लाख १९ हजार व्यक्ती क्वारंटाईन; ८ कोटी ३२ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि.२१ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४ लाख ९९ हजार २८० पास पोलीस विभागामार्फत

Read more