अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे ४८ तासांत पंचनामे करा – प्रा.डॉ.तानाजी सावंत
उस्मानाबाद,१५ ऑगस्ट /प्रतिनिधी :- गेल्या महिनाभर सततचा पाऊस सुरू आहे.काही मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या दोन्ही कारणांबरोबरच गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे खरीपातील पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी
Read more