महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली,​७​ऑगस्ट  /प्रतिनिधी :- पीक पधद्धतीतील वैविध्य, सिंचन व्यवस्थेचे बळकटीकरण, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारंपरिक शेतीबरोबरच सेंद्रीय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे

Read more

पर्यायी इंधनावरील वाहन उत्पादकांसाठी आवश्यक सुविधा देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे ,४ एप्रिल /प्रतिनिधी :- महाराष्ट्रात पर्यायी इंधन वाहन उत्पादन करणाऱ्या उद्योगांसाठी अनुकूल वातावरण आहे. उद्योग स्थापनेतील अडचणी दूर करून

Read more

कोविड-19 महामारीच्या काळात ऑनलाईन विवाद निराकरण (ODR) ची भूमिका महत्वाची : न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड

नवी दिल्ली, 10 एप्रिल 2021 न्यायदानपद्धतीचे स्वरुप पालटून ते विकेंद्रीत, वैविध्यपूर्ण, लोकशाही आणि गुंतागुंत नसलेले असे करण्याची क्षमता ऑनलाईन विवाद निराकरण पद्धतीत आहे, असे प्रतिपादन

Read more

केवळ जय जवान, जय किसान नाही तर जय कामगार ही आवश्यक -नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कामगार संरक्षणाची भूमिका

मुंबई, दि. २० : जय जवान, जय किसान यासोबतच जय कामगार अशी घोषणाही महत्त्वाची आहे. कामगार हा देशाचे अर्थचक्र चालवतो

Read more

नीती आयोगाच्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२०’ मध्ये महाराष्ट्र देशातील अव्वल राज्यांच्या यादीत

कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई, दि. २४ : कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम, स्टार्टअप्सला चालना, वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन तथा संकल्पनांचा विकास आदींमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नीती

Read more

महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमांतर्गत उस्मानाबादमध्ये कोविड चाचणी केंद्र

नवी दिल्ली 10 : महत्त्वाकांक्षी जिल्ह्यामध्ये सामाविष्ट असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी निधीतून कोविड चाचणी केंद्र उभारण्यात येणार आहे.

Read more