औरंगाबाद जिल्ह्यात 596 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद,२४ जानेवारी /प्रतिनिधी:-  औरंगाबाद जिल्ह्यात आज 364 जणांना (मनपा 251, ग्रामीण 113) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 50 हजार 362 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 596 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 61 हजार 997 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 678 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 7 हजार 957 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.  मनपा (463) घाटी परिसर 3, सिग्मा हॉस्पीटल परिसर 5, एमजीएम हॉस्पीटल परिसर 1, सिडको 1, नक्षत्रवाडी  2, कांचन नगर 1, राहूल नगर 1, विद्यानिकेतन कॉलनी 2, गजानन कॉलनी 2, समर्थ नगर 2, एन 8 येथे 3, बीड बायपास 9, औरंगपुरा 1, शिवशंकर कॉलनी 1, पडेगाव 1, पैठण रोड 3, कोकणवाडी 1, रामनगर 1, साईनगर 1, पद्मपुरा 2, कमीशनर ऑफिसपरिसर 1, इटखेडा 2, पाहडसिंगपुरा 3, नाथपुरम 1,

Read more