कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी रोहयो व फलोत्पादनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात – रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे

नांदेड,२९ऑगस्ट /प्रतिनिधी :- ग्रामीण भागात कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पाणंद रस्त्याचा विकासही तेवढाच अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांना दळणवळणाच्या किमान सुविधा उपलब्ध व्हाव्यात

Read more