प्राध्यापकांचे सर्व प्रश्न सोडवून न्याय देण्यास शासन कटीबध्द- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

औरंगाबाद,१२ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- प्राध्यापकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून सर्व घटकांना समान न्याय देण्यासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण

Read more

प्रगतीपथावर असणारे जलसंधारणाचे प्रकल्प लवकर पूर्ण करा-जलसंपदा मंत्री जयंत पाटील

औरंगाबाद,२६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी मिळणे आवश्यक आहे. शेतीला पाणी मिळण्यासाठी जिल्ह्यातील प्रगतीपथावर

Read more

अतिवृष्टीग्रस्त भिलदरी धरण, नागद, सायगव्हाणची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली पाहणी

औरंगाबाद, ४ सप्टेंबर /प्रतिनिधी :- अतिवृष्टीमुळे कन्नड तालुक्यातील फुटलेले भिलदरी धरण व परिसरातील अतिवृष्टीग्रस्त नागद व सायगव्हाण या गावांची जलसंपदा

Read more

देवगिरी सायक्लिंग क्ल्बने 75 कि.मी. सायकल राईड करुन केला स्वातंत्र्यदिन साजरा

औरंगाबाद,१८ ऑगस्ट /प्रतिनिधी :- देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील सायक्लिंग क्लबच्या वतीने 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त्‍ 75 कि.मी. ची सायकल राईडचे

Read more

घाटीतील संरक्षण भिंत ड्रेनेज लाईनचा प्रश्न मार्गी लागणार

बांधकामासाठी आठ कोटीचा निधी मंजूर आ.सतीश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश औरंगाबाद,२९ जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या

Read more

देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अनुप भदेला कोव्हर्ट’ चर्चासत्रात 2500 डॉलरचे पोरितोषिक

औरंगाबाद,१३जुलै /प्रतिनिधी :- सिंगापूर येथील झिलीका प्रा.लि. व बेंगलोर येथील ब्लॉक चेन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘100 डेज

Read more

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना मिळणार दीड कोटीपर्यंतची कामे

आ.सतीश चव्हाण यांच्याकडून आश्वासनाची पूर्तता औरंगाबाद,४जुलै /प्रतिनिधी:- राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत दीड कोटीपर्यंतची कामे देण्याचा महत्वपूर्ण निर्णय

Read more

घाटीतील कथित कंञाटी कामगारांना सेवेत सामावून घ्या – आयटकची लोकप्रतिनिधींकडे मागणी

औरंगाबाद,२३मे /प्रतिनिधी :- घाटी  रुग्णालयातील वर्षानुवर्षे काम करणारे   कोव्हिड योद्धे कथित कंत्राटी कामगारांना शासकीय सेवा भरती प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी औरंगाबादच्या आमदारांना

Read more

खा.शरद पवारांकडून तासाभरातच आ.सतीश चव्हाण यांच्या पत्राची दखल

रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीसंदर्भात दिले होते पत्र औरंगाबाद,,१८मे /प्रतिनिधी :- खरीप हंगाम अगदी जवळ येऊन ठेपला असताना रासायनिक खतांच्या किमतीत काही

Read more

मराठा आरक्षण:आता तरी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा-आ.सतीश चव्हाण

औरंगाबाद ,५ मे /प्रतिनिधी-  संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केल्याने मराठा समाजावर फार मोठा

Read more