कालबध्दरित्या, वेगात क्रीडा संकुल उभारा- पालकमंत्री सुभाष देसाई

चिकलठाणा येथील 37 एकरावरील औरंगाबाद जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन औरंगाबाद,२७जून /प्रतिनिधी :- मराठवाड्याच्या राजधानीत क्रीडा संकुल साकारण्यात येत आहे ही

Read more

खांडीपिंपळगाव येथील मारोती मंदिर सभामंडपासाठी आ.सतीश चव्हाण यांनी दिला 15 लक्ष रू. निधी

औरंगाबाद,२६ जून /प्रतिनिधी :- खांडीपिंपळगाव (ता.खुलताबाद) येथील भेंडाळा मारोती संस्थानच्या मारोती मंदिर सभामंडपाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे

Read more

औरंगाबाद जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.52%

जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण रेमडीसिवीर आवश्यक तिथेच वापर करण्याचे खासगी डॉक्टरांना निर्देश औरंगाबाद,२६एप्रिल /प्रतिनिधी जिल्ह्यातील

Read more

कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी -राज्यमंत्री अब्दुल सत्तार

·        सर्व लोकप्रतिनिधीसह स्थानिक यंत्रणा प्रमुखांनी गर्दी न होण्याची खबरदारी घ्यावी ·        मेडीकल दुकानदारांनी औषधांव्यतिरीक्त इतर वस्तूंची  विक्री करु  नये, अन्यथा दंडात्मक

Read more

चाचण्यांचे प्रमाण दररोज दहा हजारापर्यंत वाढविण्याची सूचना- पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद, दि.25, :- जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून आरोग्य यंत्रणांनी व प्रशासकीय यंत्रणांनी वाढता कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी एकजूटीने

Read more

3008 रेमेडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध,औरंगाबाद जिल्ह्यात आठशे खाटांची वाढ

औरंगाबाद, दि.05 :-  जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.69 टक्के झाले आहे. त्याचसोबत उपचार

Read more

कोरोना उपचार सुविधासह औषधसाठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद, दि.21:- जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे समाधानकारक असून ते 76.1 टक्के इतके आहे. रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक औषधे,

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध – जिल्हाधिकारी चव्हाण

जिल्ह्याचा रूग्ण वाढीचा दर 76, तर मृत्यूदर 2.79 टक्के शासकीय रूग्णालयांमध्ये खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत महिना अखेर 1808 खाटांची वाढीव

Read more

एकजुटीने कोरोनावर मात करूया – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद दिनांक 31 : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे. या प्रसारास अटकाव करण्यासाठी सर्वांनी एकत्रितरित्या प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वांच्या

Read more

महात्मा फुले योजनेबाबत सुधारणा अपेक्षित – सर्व लोकप्रतिनिधींची मागणी 

 औरंगाबाद, दि.24 :- सर्व लोकप्रतिनिधीनी महात्मा फुले योजनेबाबत सुधारणा अपेक्षीत असून या योजनेचा प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देखील संबंधीत विभागाला दिल्या .

Read more