हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाला विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा ठराव संमत

आगामी शैक्षणिक वर्षापासून मराठी विद्यापीठ कार्यान्वित करावे. शासनाने आपले हे शेतकरी विरोधी धोरण तात्काळ थांबवावे परभणी ते मनमाड आणि लातूर

Read more

स्त्रीयांच्या लेखनाचा संबंध तिच्या चारित्र्याशी जोडण्यात येतो,साहित्य संमलेनात स्त्रीवादावर गहन चर्चा

औरंगाबाद,२६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- पुरूषांच्या सोयीच्या व्यवस्थेमध्ये स्त्रीयांना मोळणेपणाने लिहिता येत नाही. स्त्रीयांच्या लेखनाचा संबंध तिच्या चारित्र्याशी जोडण्यात येतो.  त्यामुळे

Read more

कलावंतांनी लाचार होऊ नये हीच अपेक्षा : श्रीकांत देशमुख

औरंगाबाद,२६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- कलावंत हा कलावंत असतो. त्यामुळे कलावंतांनी राजकीय नेत्यांच्या पुढे लाचार झाले नाही पाहिजे. राज्याला अनेक मुख्यमंत्री

Read more

आजचा शेतकरी धोरणकर्त्या राजकारण्यांचा बळी :शेतकऱ्यांनी गरीब रहावे असेच राज्यकर्यांचे धाेरण

औरंगाबाद,२६ सप्टेंबर /प्रतिनिधी :-शेतकऱ्यांना गरीब रहावे असेच राज्यकर्यांचे धोरण राहिले आहे, असा आरोप परिसंवादात सहभागी वक्त्यांनी  काढला. विशिष्ठ हेतु ठेवून

Read more

साहित्य हे समाजाची वैचारिक बैठक घडवण्याचं व दिशा देण्याचे कार्य करते — सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

औरंगाबाद, २५ सप्टेंबर /प्रतिनिधी :-साहित्य हे समाजाच्या विकासासाठी साह्यभूत असून समाजाची  वैचारिक बैठक घडवण्याचं व दिशा देण्याचे कार्य साहित्य संमेलनाच्या

Read more

आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीला संत महंत आणि त्यांचे विचार हेच उत्तर

औरंगाबाद,२५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- डॉ.ना.गो.नांदापूरकर सभागृह मध्ये “आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर संत साहित्य हेच उत्तर…! हा परिसंवाद घेण्यात आला

Read more

कितीही मोठी रणभूमी असू द्या… कितीही युद्धसूचक रणभेरी, रणशिंग, शंख, तुताऱ्या वाजू द्या….

मराठवाडा साहित्य परिषदेने केलेले विधायक वाङ्मयकार्य हे मराठवाड्याच्या युयुत्सु विजिगीषू वृत्तीचा आविष्कार–मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबु बिरादार मराठवाडा साहित्य संमेलनाचे

Read more