महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट , नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त :भाजपाचे आ.हरिभाऊ बागडे यांचा घणाघाती आरोप

औरंगाबाद,२१ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- अतिवृष्टीग्रस्तांना तसेच वादळग्रस्तांना अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबतही बळीराजाची फसवणूक केली. पीक

Read more