जायकवाडी धरणाचे सर्वच्या सर्व 27 दरवाजे उघडले

18 दरवाजे 4 तर ९ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले  औरंगाबाद, ५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-मंगळवारी रोजी  गोदावरी नदीत ​80​ हजार ​172​ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी

Read more

रब्बी व उन्हाळी हंगामात 02 पाणी आवर्तन देणे प्रस्तावित

औरंगाबाद, दि.24 : धरणातील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून प्राधान्याने पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना सुनील चव्हाण ,

Read more

पिंपळवाडी पिराची येथे निवारा उपलब्ध करून द्या -मंत्री भुमरे यांचे निर्देश 

औरंगाबाद, दिनांक 24 : पिंपळवाडी पिराची येथे नाथसागर व त्यामुळे 58 घरे पाण्यामुळे बाधित झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या ठिकाणी

Read more

संत ज्ञानेश्वर उद्यानाचा लवकरच कायापालट -मुख्य सचिव संजय कुमार

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांची संत ज्ञानेश्वर उद्यानास भेट व पाहणी औरंगाबाद, दि.12 :- संत ज्ञानेश्वर उद्यानाचा लवकरच कायापालट होणार

Read more

जायकवाडीच्या सोळा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग

पैठण :जायकवाडी धरणात होणारी पाण्याची आवक वाढल्याने, प्रकल्पाचे सोळा दरवाजे अर्ध्या फुटाने वर उचलण्यात आले असून यातून ८३८४ क्यूसेक, जलविद्युत केंद्रातून

Read more

जायकवाडी प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले

पैठण: कालवा व जलविद्युत केंद्रानंतर, शनिवारी जायकवाडी धरणाच्या मुख्य साडव्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या, प्रकल्पाच्या जलविद्युत केंद्र व साडव्यातून

Read more

जायकवाडीच्या जलविद्युत केंद्रातूनही पाण्याचा विसर्ग सुरू

 पैठण :जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्री पडलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी, प्रकल्पाच्या उजव्या कालव्यानंतर शुक्रवारी दुपारी

Read more

जायकवाडी जलाशयाचे विधिवत पूजन

औरंगाबाद दिनांक 31 : जायकवाडी जलाशयाची पाणी पातळी 90 टक्के झाली आहे. या जलाशयाचे पूजन रोहयो मंत्री संदिपान भूमरे, माजी खासदार

Read more