सीमेवर वाढविणार जवानांची संख्या ,चीनला धडा शिकविण्याची केंद्राची रणनीती

नवी दिल्ली, पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैनिकांच्या आक्रमकतेला अंकुश ठेवण्यासाठी आपल्या जवानांची संख्या वाढविण्यावर केंद्र सरकारने भर दिला असून,

Read more

चीनने 1962 नंतरही बळकावला भारताचा भूभाग ,शरद पवारांनी टोचले राहुल गांधींचे कान

सातारा,भारत-चीन दरम्यान झालेल्या संघर्षावरून केंद्र सरकारवर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेच्या पृष्ठभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल

Read more

कोणीही आपल्या भूभागात नाही, तसेच कोणीही आपले कुठलेही ठाणे ताब्यात घेतलेले नाही: पंतप्रधान

भारताला शांतता आणि मैत्री हवी आहे, मात्र सार्वभौमत्व राखणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य : पंतप्रधान लष्कराला आवश्यक त्या सर्व कारवाईसाठी

Read more

संकटकाळात महाराष्ट्र देशाच्या आणि जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंतप्रधानांसमवेत सर्वपक्षीय बैठकीत ग्वाही मुंबई, दि १९: आम्ही मजबूर नाही आहोत तर मजबूत आहोत हा संदेश आपण चीनला दिला पाहिजे, असे सांगताना

Read more