अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे त्वरित करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला आढावा मुंबई,७ मार्च  /प्रतिनिधी :-राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

Read more