सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली – कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

मुंबई ,१९ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद

Read more

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना सर्वाधिक पुरस्कार; वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ चे पुरस्कारांचे वितरण

नवी दिल्ली,१६ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- महाराष्ट्रातीलसाखर कारखान्यांना आज राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांसाठी देण्यात आलेल्या पुरस्कारामंध्ये सर्वाधिक पुरस्कार मिळवून देशस्तरावर मोहर उमटवली आहे.

Read more

पोलीस स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

मुंबई,२१ऑक्टोबर /प्रतिनिधी :- देशाच्या आणि समाजाच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व शूर पोलिसांच्या स्मृतिस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित

Read more

कोविडचा फटका बसलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई ,१८ऑक्टोबर /प्रतिनिधी :- कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल , वित्त व परिवहन

Read more

एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांवर योग्य तोडगाही काढणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील चित्रपटगृह चालकांनी योग्य त्या सुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करावीत मुंबई,१८ऑक्टोबर /प्रतिनिधी :- राज्यातील चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक अशा योग्य

Read more

विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना पोलीस संरक्षण देण्यात येणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई : विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना राज्य शासनामार्फत आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी

Read more

कोरोना संकट काळातील पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

पुणे,२ जुलै /प्रतिनिधी :- ‘कोरोना’ विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जीव धोक्यात घालून केलेली कामगिरी उल्लेखनीय असून त्यांच्या कामगिरीस तोड नसल्याचे

Read more

अवसरी खुर्द येथे अवघ्या २९ दिवसात उभे राहिले २८८ बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल

पुणे,१३ जून /प्रतिनिधी:-  शिवनेरी जम्बो  कोविड  हॉस्पिटलचा उपयोग खेड,आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.  अवघ्या २९ दिवसात प्रशासन

Read more

उरवडे आगीच्या चौकशी अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

पुणे,८ जून /प्रतिनिधी:-  “मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आग कशामुळे लागली,

Read more

गडचिरोलीतील कोटमी परिसरात पोलीस नक्षल चकमकीत १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडचिरोली पोलीस दलाचे केले कौतुक गडचिरोली ,२१ मे /प्रतिनिधी:-  जिल्ह्यातील उपविभाग एटापल्ली अंतर्गत येणारे पोलीस

Read more