भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सांडू तुकाराम कऱ्हाळे यांचा शासनाच्या वतीने गौरव

औरंगाबाद ,९ऑगस्ट /प्रतिनिधी :- स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान देत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. तरुणांनी आज त्यांचे विचार आचरणात आणावे

Read more