नाकर्त्या ठाकरे सरकारचा शेतकरी द्रोही चेहरा उघड -भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांची टीका

औरंगाबाद, ४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-मागील दोन वर्षांपासून केवळ खोटी आश्वासने देत जनतेस झुलवत ठेवणाऱ्या ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक संकटात

Read more