अतिवृष्टी बाधीत शेतक-यांच्या मागण्यांसाठी भाजपा किसान मोर्चाचे जनआक्रोश आंदोलन २१ ऑक्टोबरला

भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेवराव  काळे यांच्या नेतृत्वाखाली  आंदोलन औरंगाबाद, १८ऑक्टोबर /प्रतिनिधी :- मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे

Read more