मुख्यमंत्री मुंबई बाहेर पडणार का ? मराठवाड्यात येणार का ? भाजपचा सवाल 

औरंगाबाद ,दि.१६:संपूर्ण मराठवाडा अतिवृष्टीने ग्रासला असून शेतकऱ्यांच्या संसारावर नांगर फिरला आहे .खरिपाचे पीके तर 100% गेली ?त्याचबरोबर चांगल्या जमिनी पावसामुळे

Read more

अंतिम परीक्षा घेण्याचा निर्णय म्हणजे ‘चटावरचे श्राद्ध’ — आ. अतुल भातखळकर

मुंबई,5 सप्टें 2020सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे परीक्षा घेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने ना इलाजाने घेतला

Read more

दार,उघड ऊद्धवा,दार उघड भाविक, भक्तांचे मुख्यमंत्र्यांना साकडे !

औरंगाबाद ​,दि.29 ​ऑगस्ट ​कोरोना माहामारीच्या  प्रादुर्भावातुन सर्व सामान्य जनतेचे,जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रा मधील  मॉल, मांस, मटन विक्री दुकाने,वाईन

Read more

महाविकास आघाडी सरकारच्या पदवी परीक्षेच्या चुकीच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

मुंबई, 28 ऑगस्ट 2020: पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच हे सर्वोच्च न्यायालयाच्या शुक्रवारच्या निर्णयामुळे स्पष्ट झाले आहे. अधिकार नसताना राज्यात

Read more

अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी – भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई, 10 ऑगस्ट 2020: कोरोना विरोधातील लढाई, शेतकऱ्यांना न्याय यासह सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या राज्यातील आघाडी सरकार आता जनतेतील असंतोष दडपशाही

Read more