आदिवासी बांधवांना शासन नियमानुसार योग्य न्याय देणार – जिल्हाधिकारी चव्हाण
औरंगाबाद ,१४ मार्च /प्रतिनिधी :-आदिवासी बांधवांना शासनाच्या निर्णयातील नमूद नियमांनुसार योग्य तो न्याय देण्यास प्रथम प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
Read more