साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांकडे विशेष लक्ष द्यावे – गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील

पुणे,१७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- राज्यातील साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. इथेनॉल, सहवीज निर्मिती, आसवनी प्रकल्प,

Read more