राज्य सरकार ओबीसी विरुद्ध मराठा अशी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ओबीसी समाजाच्या उत्थानाला राज्य सरकारचे विशेष प्राधान्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन रविंद्र टोंगे यांच्या उपोषणाची सांगता

Read more

शासन मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे,३० सप्टेंबर /प्रतिनिधी :- हे शासन सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे शासन आहे. “हैदराबाद  मुक्ती संग्राम” हे इतिहासातील न विसरता येणारे

Read more

” ५००० पुरावे खुप! सरकारला आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्यावचं लागले”, मनोज जरांगेंनी मांडली रोखठोक भूमिका

जालना ,३० सप्टेंबर /प्रतिनिधी :-मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसले होते.

Read more

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ ३ वर्षांसाठी महाराष्ट्रात परतणार

वाघनखे करारावर स्वाक्षरी करण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी होणार लंडनला रवाना मुंबई ,३० सप्टेंबर /प्रतिनिधी :-महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असेल्या छत्रपती

Read more

“…तर मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी दौराच रद्द केला”, आदित्य ठाकरेंचा पुन्हा हल्ला बोल

राज्यात घटनाबाह्य सरकार बसलंय. ६ हजार कोटींचा रस्ते घोटाळा लोकायुक्तांकडे नेणार आहोत मुंबई ,३० सप्टेंबर /प्रतिनिधी :-एकनाथ शिंदे यांनी बंडोखोरी

Read more

पहाटेचे पावणे चार वाजले होते, मी झोपायला जात होतो…;शरद पवारांनी सांगितला किल्लारी भूकंपानंतरच्या रात्रीचा किस्सा

किल्लारी ,३० सप्टेंबर /प्रतिनिधी :-किल्लारी भूकंपाला आज ३० वर्षे पूर्ण झाली. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा पार पडला. या भूकंपावेळी

Read more

कांदा उत्पादन, खरेदी-विक्री दराविषयी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – केंद्रीय वाणिज्य मंत्री, पियुष गोयल

अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी नवी दिल्ली:- कांदा उत्पादन, खरेदी तसेच विक्री दराविषयी 140 कोटी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार

Read more