राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखा आणि आंदोलकांच्या प्रकृतीची काळजी घ्या-मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. देवेंद्र उपाध्याय यांचे राज्य सरकारला निर्देश 

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असे कोणतेही पाऊल आंदोलकांनी उचलू नये, असे आंदोलकांनाही निर्देश

Read more

राज्यातील सकारात्मक, शांततापूर्ण वातावरण बिघडविण्याचे काम कोणी करू नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर मुख्यमंत्री शिंदेंनी दिले स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी बुधवारी जालन्याला जाण्याचे टाळले मुंबई,१३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मराठा आरक्षणासंदर्भात राज्य

Read more

छत्रपती संभाजीनगर येथे ‘सारथी’ संस्थेचे वसतिगृह सुरू करा-आमदार सतीश चव्हाण यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर,१३ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  छत्रपती संभाजीनगर येथे सारथी संस्थेचे वसतिगृह सुरू करावे अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी

Read more

संघाच्या समन्वय बैठकीत प्रमुख राष्ट्रीय मुद्दे आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे प्रयत्न यावर होणार चर्चा -सुनील आंबेकर

पुणे, १३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक २०२३ पुणे येथे होत असून या बैठकीत ३६  संघटनांचे २६६

Read more

हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण व्हावे- डॉ.रश्मी बोरीकर

हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय परिषद छत्रपती संभाजीनगर,१३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास 100 वर्षापेक्षा अधिक कालावधीचा आहे. मुक्तिसंग्राम कधीही धार्मिक

Read more

‘आयुष्मान भव:’ मोहीम दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची संधी – राज्यपाल रमेश बैस

मुंबई,१३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- देशभरात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव:’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून

Read more

एसटी बसचे आरक्षण आता ‘आयआरसीटीसी’वरुनही करता येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एसटीचा रेल्वेशी सामंजस्य करार मुंबई,१३ सप्टेंबर /प्रतिनिधी :-एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता

Read more

बीड येथे ‘कृषी भवन’ उभारण्यास १४ कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर – कृषीमंत्री धनंजय मुंडे

मुंबई,१३ सप्टेंबर /प्रतिनिधी :-कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना कायम सर्वप्रकारची मदत एकाच छताखाली मिळावी या दृष्टीने

Read more

डॉ.नीलम गोऱ्हे राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तित्व – राज्यपाल रमेश बैस

राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते नीलम गोऱ्हे यांच्या ‘ऐसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई,१३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- डॉ. नीलम गोऱ्हे

Read more

‘वाघ’ हा जैवविविधतेचा मानबिंदू; संवर्धनासाठी निधीची कमतरता नाही – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई,१३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जैवविविधतेचा मानबिंदू हा वाघ आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी गेल्या काही वर्षात झालेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील

Read more