मराठा समाजाला आरक्षण:मनोज जरांगेंकडून सरकारला एक महिन्याचा अवधी; पण घातल्या पाच अटी

जालना ,१२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी  गावात गेल्या पंधरा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील  मराठा आरक्षण  मिळावे यासाठी उपोषण करत

Read more

“अन्यथा ‘पाटणकर काढा’ घेण्याची वेळ येईल”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

जळगाव,१२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील एम एम महाविद्यालयाच्या प्रांगणात राज्यातील पहिला शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं

Read more

मराठा समाजाचा ओबीसीत समावेश न करण्याची मागणी:जालन्यात सकल ओबीसी समाजाचे लाक्षणिक उपोषण

लाठीचार्ज प्रकरणी राज्य सरकारकडून केलेले निलंबन फक्त ओबीसी अधिकाऱ्यांचेच-ओबीसी समाजाचा आरोप जालना ,१२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करू नये, या

Read more

फडणवीस ,बावनकुळे यांचा अवमान केला तर त्याच भाषेत उत्तर देऊ

भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा इशारा मुंबई,१२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर

Read more

हैदराबाद मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त आठही जिल्ह्यांत विविध कार्यक्रम

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आढावा मुंबई,१२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात

Read more

पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘आयटो’चे अधिवेशन महत्वपूर्ण ठरेल – प्रधान सचिव राधिका रस्तोगी

मुंबई,१२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (आयटो) , केंद्र शासनाचा पर्यटन विभाग व पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन

Read more

बोगस बियाणे विरोधातील कायद्यावर सूचना मागविणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई,१२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-बोगस व बनावट बियाण्यांपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या व सध्या संयुक्त समितीच्या विचारार्थ प्रलंबित

Read more

मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई,१२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मार्फत आराखडा तयार करावा,

Read more

आजी आजोबा हे एकत्रित कुटुंब पद्धतीचा आधार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई,१२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पद्धतीमध्ये आजी – आजोबा हे आधारस्तंभ असून

Read more