उष्माघातामुळे ११ श्री सदस्यांचा मृत्यू :महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट 

उष्माघातामुळे श्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबई  ,१६  एप्रिल / प्रतिनिधी :-   खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार

Read more

लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म हा विचार रुजवायला हवा – डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी नवी मुंबई  ,१६  एप्रिल / प्रतिनिधी :-  राज्य शासनाच्या वतीने पद्मश्री

Read more

आप्पासाहेबांनी लाखो लोकांना समाजासाठी आणि इतरांसाठी काम करण्याची शिकवण दिली-केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह

नवी मुंबई  ,१६  एप्रिल / प्रतिनिधी :-  केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी  डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना  वर्ष 2022 साठीचा  ‘महाराष्ट्र भूषण’  पुरस्कार आज रायगड

Read more

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांचा पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा

नागपूर,१६ एप्रिल  / प्रतिनिधी :-महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. “हिंदुत्वाच्या भाकड कथा आम्हाला

Read more

सरकारने महाराष्ट्राला फक्त सुडाचे राजकारण दिले-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील

नागपूर,१७ एप्रिल  / प्रतिनिधी :-विदर्भाच्या शेतकऱ्यांची ही वज्रभूठ आहे. ही वज्रमूठ या सरकारला विचारते की मागच्या दहा महिन्यात तुम्ही काय दिवे लावलेत?

Read more

१५ दिवसांत राज्याच्या राजकारणात २ मोठे बॉम्बस्फोट; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

मुंबई,१६  एप्रिल / प्रतिनिधी :-  गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशामध्ये आता वंचित

Read more

१६ आमदार अपात्र ठरले तरीही सरकारकडे बहुमताचा आकडा  कायम-अजित पवार

मुंबई,१६  एप्रिल / प्रतिनिधी :-  गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाविकास आघाडीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा

Read more

बांबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन  तसेच संशोधन करून दर्जेदार किफायतशीर उत्‍पादने तयार केल्यास बांबूची अर्थव्यवस्था उभी राहील-केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास

नागपूर,१७ एप्रिल  / प्रतिनिधी :-बांबूवर विविध प्रयोग होत आहे. पण त्याला हवी तशी  बाजारपेठ  उपलब्‍ध होत नाही. बांबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यास, सामान्‍यांच्‍या

Read more

त्यांनी शुद्ध आचरणाचा मार्ग बदलला आणि ही वेळ आली-ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका

अहमदनगर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपल्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना मी नेहमीच शुद्ध आचरण ठेवण्याचा सल्ला दिला.

Read more

सोन्‍या-चांदीच्‍या दागिन्‍यासह रोख रक्कम लंपास करणारा चोरट्यास सक्तमजुरी 

छत्रपती संभाजीनगर,१६ एप्रिल / प्रतिनिधी :-  घराचे कुलूप तोडून घरातील सोन्‍या-चांदीच्‍या दागिन्‍यासह रोख रक्कम लंपास करणारा चोरटा अमोल वैजीनाथ गलाटे (२८, रा. छत्रपती

Read more