अंजली दमानिया यांच्या दाव्याने एकच खळबळ;राजकीय वर्तुळात उमटले पडसाद ​

‘अजित पवार भाजपसोबत जाणार का?’ मुंबई : महाविकास आघाडी आणि त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कुरबूर, काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, राष्ट्रवादी

Read more

गारपिटीने नुकसान झालेल्या शेती पीकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करा – अजितदादा पवार

मुंबई,१२  एप्रिल / प्रतिनिधी :-  मार्च व एप्रिल महिन्यात राज्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेती पीकासाठी हेक्टरी ५० हजार

Read more

छत्रपती संभाजीनगरची  पाणीपुरवठा योजना मुदतीतच पूर्ण करा – औरंगाबाद खंडपीठ

टँकर लॉबी निवडून आलेल्या प्रतिनिधींचीच    विभागीय आयुक्त  सुनील केंद्रेकर यांची बदली खंडपीठाच्या परवानगीशिवाय करू नये छत्रपती संभाजीनगर,१२  एप्रिल / प्रतिनिधी :-  पैठणहून

Read more

मला ईडीने कुठलाही दिलासा दिला नाही : अजित पवार

मुंबई,१२  एप्रिल / प्रतिनिधी :-  महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना

Read more

शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आजपासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर,१२  एप्रिल / प्रतिनिधी :-  राज्यात अनेक भागात झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे.मात्र सरकार नुकसानग्रस्त भागात वांझोट्या भेटी

Read more

“…म्हणून मी अंडरग्राऊंड झालो”; बेपत्ता झालेला राज मुंगासे आला समोर

रॅपर राजेश मुंगसेच्या पाठीशी उभे राहणार – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगर,१२  एप्रिल / प्रतिनिधी :-  येथील रॅपर राज मुंगासे याच्याविरुद्ध

Read more

मराठी भाषेचे सर्वंकष धोरण लवकरच – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

मुंबई,१२  एप्रिल / प्रतिनिधी :-  मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, भाषेचा शिक्षण, शासकीय कामकाजात अधिकाधिक वापर व्हावा यासाठी मराठी भाषेचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर करणार

Read more

‘बार्टी’ च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती तर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई,१२  एप्रिल / प्रतिनिधी

Read more

पर्यावरणाच्या संतुलनासाठी भारताचा पुढाकार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

लखनौ,१२  एप्रिल / प्रतिनिधी :-   हवामान बदलाची समस्या अमेरिका, युरोप किंवा चीन देश नव्हे, तर “वसुधैव कुटुंबकम” हा भाव जोपासणारा भारत देशच

Read more

फुले आंबेडकरांचे विश्वात्मक मानवतेचे मूल्य स्वीकारण्याची गरज- ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस

‘स्वारातीम’ विद्यापीठात फुले-आंबेडकर जयंती उत्सवास प्रारंभ नांदेड ,१२ एप्रिल/ प्रतिनिधी :- जातीयवादामुळे आपली सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मता दुभंगली आहे. जात ही मानसिकता आहे.

Read more