हैदराबाद मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्याविषयी सरकारची अनास्था – अजितदादा पवार

मुंबई,२५ मार्च  /प्रतिनिधी :- हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा लढा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष

Read more

नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक घटकानी माध्यम म्हणून काम करावे- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भूषण गवई  

औरंगाबाद खंडपीठ परिसरात उभारलेल्या लॉयर्स चेंबर्सचे लोकार्पण छत्रपती संभाजीनगर,२५ मार्च  / प्रतिनिधी :-  उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायव्यवस्थेतील घटकांनी सर्वसामान्य नागरिकाला कमी वेळात

Read more

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारे निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,२५ मार्च  /प्रतिनिधी :-विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांना न्याय देणारे आणि सर्व घटकांना सामावून घेणारे निर्णय घेण्यात आले. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी,

Read more

सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,२५ मार्च  /प्रतिनिधी :-राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरण आणि सक्षमीकरणाबरोबच

Read more

विधिमंडळ कामकाजाबद्दल सरकारची एकप्रकारे अनास्था व बेफिकिरी जाणवली: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार

मुंबई,२५ मार्च  /प्रतिनिधी :-तुम्हाला राज्यात सत्ता हवी, मंत्री व्हायचे आहे, सरकारी गाडी, बंगला, सिक्युरीटी पाहिजे, पण काम करायचे नाही. हे

Read more

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन १७ जुलै रोजी मुंबईत

मुंबई,२५ मार्च  /प्रतिनिधी :-विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. 17 जुलै 2023 रोजी विधानभवन, मुंबई

Read more

9 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित थकबाकीदारांवर महावितरणची कारवाई

छत्रपती संभाजीनगर,२५ मार्च  / प्रतिनिधी :-  वीजबिल थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून सर्व वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली

Read more

हिंगोली जिल्ह्यातील विविध विभागातील 80 टक्के रिक्तपदे येत्या सहा महिन्यात भरण्यात येणार- हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार

हिंगोली,२५ मार्च  / प्रतिनिधी :- नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी दहा हजार कोटी रुपयाची नानाजी देशमुख कृषि संजीवनी  योजना टप्पा

Read more

कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी भिरडा येथील बाधित शेती पिकाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी साधला संवाद

हिंगोली,२५ मार्च  / प्रतिनिधी :-  हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीपिंकाचे नुकसान झाले आहे. आज राज्याचे कृषि मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल

Read more

अर्थसंकल्पातून विकासाकडे:बीड जिल्ह्यातील शेतकरी ते महिला.., रस्ते असो की तीर्थक्षेत्र… प्रत्येक घटकासाठी अर्थसंकल्पात तरतूद

विकासाकडे घेऊन जाणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याला ओळख देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पातून केलेल्या उपाययोजना

Read more