पंच प्रण हे सुशासनासाठी मार्गदर्शक-पंतप्रधान नरेंद्र मोदी 

पंतप्रधानांनी राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबीराला संबोधित केले “स्मार्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा शक्य” “कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे

Read more

महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार

सुरजकुंड येथील बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती सुरजकुंड, हरयाणा, २८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी

Read more

60 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची गुंतवणूक गुजरातमधील युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करेल-पंतप्रधान नरेंद्र मोदी 

नवी दिल्ली​,​२८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-​आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया च्या हजिरा पार्क इथल्या प्रकल्पाच्या विस्तारीकरण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

Read more

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे InvIT नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध

मुंबई,​२८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-​केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मुंबई शेअर बाजारात आज सकाळी 9.15 वाजता भारतीय राष्ट्रीय

Read more

जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त पिकांची कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली पाहणी

बरंजळा लोखंडे, नळणी, वाटुर, एदलापूर भागातील शेतपीकांची पाहणी जालना, २८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-​ कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जालना

Read more

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतचा निधी विकास कामांवर वेळेत खर्च करावा – पालकमंत्री अतुल सावे

जालना, २८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-​  जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2022-23 मधील विकास कामांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे दिरंगाई  करु नये. तातडीने प्रशासकीय मान्यता

Read more

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागेशवाडी येथील बाधित शेतीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला

हिंगोली ,२८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-​  कृषिमंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी परभणी वरून हिंगोलीला जात असताना औंढा तालुक्यातील नागेशवाडी येथील साळुबाई

Read more

हिंगोली जिल्हा वार्षिक योजनेचा प्राप्त निधी वेळेत खर्च करावा – पालकमंत्री अब्दुल सत्तार

हिंगोली,२८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-​  प्रस्तावित कामे व नवीन कामाचे प्रस्ताव अडचणीचे निराकरण करुन तातडीने सादर करावेत. मागणीनुसार आपणास निधी उपलब्ध करुन

Read more

सर्व विभागांनी समन्वयातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधावा – पालक सचिव हर्षदीप कांबळे

औरंगाबाद,२८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यातील विकास कामे गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन‌्वय ठेवण्याचे निर्देश

Read more

महावीर प्रसाद द्विवेदी यांचे जन्मगाव विकसित करण्याबाबत पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन

मुंबई,​२८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-​ महावीर प्रसाद द्विवेदी यांचे हिंदी साहित्य विश्वात मोठे नाव आहे. महावीर प्रसाद द्विवेदी त्यांचे जन्मगाव असलेल्या

Read more