निवडणूक चिन्हाबाबत निर्णय न घेण्याचे निवडणूक आयोगाला निर्देश

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची आता सोमवारी सुनावणी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी आता सोमवारी ८ ऑगस्टला होणार आहे. दरम्यान, निवडणूक चिन्हाबाबत

Read more

शिंदे सरकारचा ३ दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होणार

मुंबई ,४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या ७ ऑगस्टपूर्वी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि शिंदे

Read more

ईडीला नॅशनल हेराल्ड प्रकरणात हवाला व्यवहाराचे पुरावे सापडले; पुन्हा चौकशी होणार

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीला हवाला व्यवहाराचे पुरावे सापडले आहेत. यंग इंडिया परिसराची झडती पूर्ण केल्यानंतर ईडी नॅशनल हेराल्ड

Read more

मुंबईत १४०० कोटींचे म्याऊ म्याऊ ड्रग्ज जप्त

मुंबई ,४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- वरळी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नालासोपारा परिसरातील औषधी निर्मिती युनिटवर छापा टाकून १,४००

Read more

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचे समन्स

मुंबई : पत्रा चाळ प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत असताना संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील

Read more

राऊतांची कोठडी ८ ऑगस्टपर्यंत वाढवली

मुंबई ,४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा

Read more

पाच वर्षात लोकसभा विधानसभा निवडणुकीत १.२९ कोटी लोकांची ‘नोटा’ला पसंती

नवी दिल्ली,४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-  गेल्या पाच वर्षांत झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सुमारे १.२९ कोटी लोकांनी नोटा हा कोणत्याही

Read more

प्रत्येक नागरिकाने ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात भाग घ्यावा – मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत प्रदर्शन व विक्री केंद्राचे मंत्रालयात मुख्य सचिवांच्या हस्ते उद्घाटन मुंबई ,४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात यावर्षी

Read more

मालदीवच्या अध्यक्षांची जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला भेट

अलिबाग,४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- मालदीव प्रजासत्ताकचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी मालदीव प्रजासत्ताकातील वरिष्ठ मान्यवरांसह भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल

Read more

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सुमारे ७८ टक्के मतदान

मुंबई ,४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- राज्यातील विविध 15 जिल्ह्यांमधील 62 तालुक्यातील 238 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे

Read more